अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल*
Pages
- Home
- गणितीय सूत्रे
- विज्ञान दिनविशेष
- शोधांचा मागोवा
- लोकसत्ता कुतूहल
- विकासपीडिया
- विज्ञान पुस्तके
- ऑनलाइन टेस्ट
- नवोपक्रम निकाल
- वर्तमानपत्र e पेपर
- वाचनालय e-library
- अभासक्रम फ्लिपबूक
- भारतीय वैज्ञानिक माहिती
- Dixa smart
- सायन्स प्रोजेक्ट
- डिस्कवरी
- विशेष चाचणी
- Inspire awards
- सामान्य ज्ञान (G.K Test)
- शै. व्हिडिओ
- कोविड-19 प्रश्नमंजुषा
- अवकाशवेध
- दिनविशेष प्रश्नमंजुषा
- वर्ग 1 ते 9 ऑनलाइन टेस्ट
- ISRO compitation
- राणी लक्ष्मीबाई दिनविशेष चाचणी
- योगदिन प्रश्नमंजुषा
- लोकसंख्या दिन प्रश्नमंजुषा
- आपले नाव मंगळ ग्रहावर पाठवा
- इयत्ता निहाय शैक्षणिक दिनदर्शिका
- शिक्षक दिन चाचणी
- भारतीय वैज्ञानिक
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०
2 ऑगस्ट
1 ऑगस्ट
*१ आॅगस्ट १७७४*
*जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल विल्हेल्म यांनी आॅक्सजिनजचा शोध लावला*
ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे.
पोलिश अल्केमिस्ट, दार्शनिक आणि चिकित्सक मायकेल सेंडिविगियस यांनी त्यांच्या कार्यामध्ये डी लॅपाइड फिलॉसॉफोरम ट्रॅक्टॅटस डुओडेसीम ई नट्युरे फोंट आणि मॅन्युअली अनुभवी डेम्रोटी (१६०४) यांनी हवेमध्ये असलेल्या पदार्थाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ 'सिबस विटा' (जीवनाचे अन्न म्हणून संदर्भित आहे) , आणि हे पदार्थ ऑक्सिजन सारखेच आहे.[२] सेंडिविजिअस, १५९८ आणि १६०४ च्या दरम्यान केलेल्या प्रयोगांदरम्यान, पोटॅशियम नायट्रेटच्या थर्मल डिमपॉझिशनने प्रकाशीत केलेल्या वायू उपकरणाचे हे पदार्थ योग्यरित्या ओळखले गेले. बगजच्या दृश्यात, ऑक्सिजनचे पृथक्करण आणि जीवनासाठी हवेच्या त्या भागाच्या पदार्थाचा उचित संघटना, सेंडिविजिअसद्वारे ऑक्सिजनच्या शोधास पुरेसा वजन देतो. सेंडिविजिअसची ही शोध वारंवार नाकारण्यात आलेली. शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांच्या पिढीने ती नाकारली. स्वीडिश फार्मासिस्ट कार्ल विल्हेम शेले यांनी ऑक्सिजनचा प्रथम शोध लावला होता. त्यांनी १७७१ -२ रिक ऑक्साईड आणि विविध नाइट्रेट्स गरम करून ऑक्सिजन वायू तयार केला होता. शेले गॅस हे "अग्नि हवा" म्हणतात; कारण तो दहन समर्थन करण्यासाठी फक्त ज्ञात एजंट म्हणून कार्य करतो. त्यांनी या शोधाचा एक लेख लिखित स्वरुपात लिहिला आहे. त्या लेखात ट्रिटिझ ऑन एयर ॲंड फायर नावाचा एक हस्तलिखित आहे, जे त्यांनी १७७५ मध्ये आपल्या प्रकाशकांना पाठवले. ते कागदपत्र १७७७ मध्ये प्रकाशित झाले. दरम्यान, १ ऑगस्ट १७७४ रोजी ब्रिटीश पाळक जोसेफ प्रिस्टली यांनी केलेल्या प्रयोगाने काचेच्या नळ्यामध्ये असलेल्या मर्क्युरिक ऑक्साईड (एचजीओ) वर सूर्यप्रकाश केंद्रित केला, ज्याने "डिफ्लिस्टिस्टिकेटेड एअर" नावाचा गॅस सोडला.त्याने नोंद केले की गॅसमध्ये मेणबत्त्या अधिक उजळतात आणि की उंदीर अधिक सक्रिय होतो आणि श्वास घेताना तो जास्त काळ जगला. स्वतः गॅस श्वास घेतल्यानंतर प्रीस्टली यांनी लिहिले: "माझ्या फुफ्फुसांना याची भावना सामान्य वायुपेक्षा वेगळी नव्हती, परंतु मला वाटले की माझ्या छातीत अस्खलितपणे प्रकाश आणि नंतर काही काळ सहज वाटले." प्रिस्टलीने १७७५मध्ये "ऍन ऍट्वेट ऑफ फॉर डिस्कव्हरी इन इन एयर" नावाच्या पेपरमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रयोग त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये एक्सपर्टिम्स ॲंड ऑब्जर्व्हेशन्स ऑन डिफरन्स किंड्स ऑफ एअर असे करण्यात आले. त्याने आपले संशोधन प्रथम प्रकाशित झाल्याने, प्रिस्टलीला नेहमीच प्राधान्य दिले जात
31 जुलै
*दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये*
*रसायनशास्त्रज्ञ*
*जन्म दिन- ३१ जुलै १८८७
दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा जन्म मणचे, ता. देवगड, जि. रत्नागिरी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच एका मागोमाग आई आणि वडील निधन पावले विषय घेऊन एम.ए. (सायन्स) ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने संपादन केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या ओढगस्त असताना लिमये यांनी हे यश मिळवले. त्यांचे सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले, इतकी गुणवत्ता त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दाखवली होती. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा लोभ त्यांना मिळाला. त्यामध्ये एल्फिन्स्टनचे प्राचार्य शार्प यांचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी लिमयांना नोकरीही देऊ केली होती, पण ती त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.
प्राचार्य कानिटकरांनी स्थापन केलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये कानिटकरांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर तिथे ते स्वकर्तृत्वाने संचालक झाले. औद्योगिक दृष्टीने उपयोगी पडेल असे काम लिमयांनी सुरू केले. त्यामध्ये हिरडा व तरवड यांचे अर्क काढून त्याचा कातडी कमावण्यासाठी उपयोग, लोखंड, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे रासायनिक विश्लेषण, काचेवर पारा चढवणे, बिलोरी काचेचे विविधरंगी गोळे बनवणे, पेनची, मुद्रणालयाची, कापडावर छापायची अशी वेगवेगळ्या पकारची शाई बनवणे, असे नानाविध प्रकारचे प्रयोग करून ते यशस्विरीत्या पार पाडले. गोंद, साबण, घासकामाचा कागद इत्यादीचे उत्पादन केले, तर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सूचनेनुसार सिमेंट टेस्टिंगचे कामही केले. निंबोळी, उंडी, करंजेल या वनस्पतींवर त्यांनी संशोधन केले. त्यांना करंजेलमध्ये रवाळ स्फटिकरूप आणि अल्कोहोलमध्ये विरघळणारा फ्लॅव्होन जातीचा नवीन पदार्थ, तेलाच्या साक्यात मिळाला. त्याला ‘करंजिन’ असे नाव लिमयांनी दिले. रसोद प्रक्रिया, रंजोर्व प्रक्रिया, निधोन पद्धती अश वेगवेगळ्या पद्धतींना समर्पक नावे दिली. पाश्चात्त्य संशोधकांनीही लिमयांनी दिलेली नावे वापरली. यावरून त्यांच्या संशोधनाचे आणि प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक बळाची कमतरता असताना त्यांनी असे महत्त्वाचे संशोधन करता येते, हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. अडचणींवर मात करून उत्तम दर्जाचे संशोधन त्यांनी केलेच आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले. त्यांच्या संशोधनानेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.
त्यांचे एकूण ६२ संशोधनपर निबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. तसेच, त्यांनी सुमारे ५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर पातळीवर त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली.
रसायनशास्त्रातील संशोधनास मदत व्हावी म्हणून त्यांनी ‘रसायननिधी’चा शुभारंभ केला. त्यामध्ये प्रथम आपण रु.१,०००/- दिले आणि मग समाजाला आवाहन केले. संशोधनातील कामे सुचतात, पण त्यासाठी निधी नाही, अशी अडचण नवीन पिढीला येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली. खूप प्रयत्नांनंतर विश्वस्तांनी एक लाख रुपये जमा केले. विश्वस्तांनी १९२५ साली रसायनशास्त्रावरील संशोधनास मान्यता दिली आणि १९३० साली रसायननिधी स्थापनाविषयक विश्वस्तपत्र लिमयांनी रजिस्टर केले. १९३० ते १९३९ साली रिसोरसिनॉल हा पदार्थ माहीत होता, पण त्यावर जगभर नवीन संशोधन सुरू होते. लिमये यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर प्रक्रिया करून तीन टप्प्यांत अल्किल रिसोरसिनॉल यशस्विरीत्या मिळवले. या संशोधनाला ‘निधोन प्रोसेस’ हे नाव दिले. त्यामुळे लिमयांचे नाव जगभर ज्ञात झाले. याबाबत त्यांचा संशोधन निबंध त्यांनीच सुरू केलेल्या ‘रसायनम्’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. नोबेल पुरस्कार विजेते प्रा.डोनाल्ड क्रम यांनी १९९० साली अमेरिकन जर्नलमध्ये लिमयांच्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे. यातच लिमयांच्या संशोधनाचे महत्त्व समजते, तसेच संशोधन किती उच्च दर्जाचे होते, त्याची प्रचिती येते. १९६७ साली लिमये यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने सत्कार केला.
बाळकृष्ण रसशाळा हा औद्योगिक प्रकल्प स्थापन करून त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याची कामगिरी केली. रसायननिधीच्या त्रैवार्षिक सभेस नोबेल पुरस्कार विजेते सर चंद्रशेखर रमण हे आले होते. त्यांनी लिमयेंच्या संशोधनाची माहिती समजून घेतली आणि त्यांच्या कामाविषयी नॅशनल केमिकल सोसायटीच्या समारंभात आणि सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात गौरवोद्गार काढले, ही पण लिमयेंच्या कामाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल. ‘रसायनमंदिर’ या संस्थेला सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे १९६४ साली रसायननिधीच्या विश्वस्तांना ते बंद करावे लागले आणि रसायननिधी पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून विद्यापीठाने प्रा.द.बा. लिमये पदव्युत्तर रसायननिधी शोधवृत्ती चालू केली. १९८७ साली ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ.) तर्फे रसायननिधीच्या व्याजातून देण्यात येणार्या शोधवृत्तीमध्ये भर घालण्यात आली. पण ही शोधवृत्ती विशेष कोणालाही ज्ञात नाही.
लिमये यांचे कार्य तीन प्रकारचे आहे. त्यांनी साधनसामग्रीची संपन्नता नसतानाही कल्पकतेने संशोधन करून रसायनशास्त्रातील ज्ञानात मौलिक भर घातली, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संशोधकांची परंपरा निर्माण केली आणि संशोधनासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून रसायननिधीची उभारणी करून त्याचे संवर्धन केले. सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य त्यांनी केले, त्याचा तपशील ‘रसमहर्षी’ या समर्पक शीर्षक असलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल.
— दिलीप हेर्लेकर
30 जुलै
*रामचंद्र भालचंद्र गुप्ते*
*भुशास्त्रज्ञ*
*जन्मदिन - ३० जुलै १९१९*
प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या ‘कोयना टेमर्स कमिटी’च्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.
पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.
१९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या ‘डेक्कन टॅप’ खडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.
भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला. गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.
१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण, समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत, वरसगाव, टेमघर, भाभा आसखेड, चासकमान इत्यादी धरणांवर, तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.
नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.
महाराष्ट्र सरकारच्या ‘कोयना ट्रेमर्स कमिटी’ व ‘एक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजी’चे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.
महाराष्ट्र सरकारच्या ‘सिंचन व जल आयोगा’चे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.
भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. ‘पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ‘ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजी’ व ‘एजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्स’ ही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.
भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.
— डॉ. बा. मो. करमरकर
29 जुलै
*२९ जुलै २००५
*Mike Brown, Chad Trujillo, आणि David Rabinowitz यांना "Eris" हा बटुग्रह (dwarf planet) सापडल्याचे जाहिर झाले
Eris was discovered by the team of Mike Brown, Chad Trujillo, and David Rabinowitz on January 5, 2005, from images taken on October 21, 2003. The discovery was announced on July 29, 2005, the same day as Makemake and two days after Haumea, due in part to events that would later lead to controversy about Haumea. The search team had been systematically scanning for large outer Solar System bodies for several years, and had been involved in the discovery of several other large TNOs, including 50000 Quaoar, 90482 Orcus, and 90377 Sedna.
Routine observations were taken by the team on October 21, 2003, using the 1.2 m Samuel Oschin Schmidt telescope at Palomar Observatory, California, but the image of Eris was not discovered at that point due to its very slow motion across the sky: The team's automatic image-searching software excluded all objects moving at less than 1.5 arcseconds per hour to reduce the number of false positives returned. When Sedna was discovered in 2003, it was moving at 1.75 arcsec/h, and in light of that the team reanalyzed their old data with a lower limit on the angular motion, sorting through the previously excluded images by eye. In January 2005, the re-analysis revealed Eris's slow motion against the background stars.
Follow-up observations were then carried out to make a preliminary determination of Eris's orbit, which allowed the object's distance to be estimated. The team had planned to delay announcing their discoveries of the bright objects Eris and Makemake until further observations and calculations were complete, but announced them both on July 29 when the discovery of another large TNO they had been tracking, Haumea, was controversially announced on July 27 by a different team in Spain.
Precovery images of Eris have been identified back to September 3, 1954.
More observations released in October 2005 revealed that Eris has a moon, later named Dysnomia. Observations of Dysnomia's orbit permitted scientists to determine the mass of Eris, which in June 2007 they calculated to be (1.66±0.02)×1022 kg,[12] 27%±2% greater than Pluto's
28 जुलै
*२८ जुलै*
*जागतिक कावीळ दिवस*
(Hepatitis B Day)
*Baruch Blumberg*
*कावीळ आजारावर लस शोधुन काढली*
*जन्मदिन - २८ जुलै १९२५*
संसर्गजन्य रोगांच्या उत्पत्ती आणि त्यांचा प्रसार याबद्दलचे संशोधन तसेच त्यावरील नवीन यंत्रणेसंबंधित शोधांसाठी ब्लॉम्बरग यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले." ब्लंबर्गने हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी आणि लस विकसित केली .
कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.
कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.
आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.
दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्हाॅसिस' असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.
अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.
कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.
शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.
27 जुलै
ए.पी.जे. अब्दुल कलाम
*भारताचे अकरावे राष्ट्रपती
*स्मृतिदिन - २७ जुलै २०१५*
अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.
कार्य
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.
26 जुलै
25 जुलै
*एकनाथ वसंत चिटणीस
*उपग्रहशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ*
*जन्मदिन - २५ जुलै १९२५
प्रा.एकनाथ वसंत चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे, (स्पेस अॅप्लिकेशन सेंटर) माजी संचालक आहेत. कोल्हापूर येथे जन्मलेल्या प्रा.चिटणीस यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्र या विषयांत पदवी संपादन केलेल्या प्रा. चिटणीसांनी त्यानंतर रेडिओसंपर्क क्षेत्रातील पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी आपल्या संशोधनास प्रारंभ केला. प्रा. चिटणीस हे भारतीय अंतराळ कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून सहभागी होते. अग्निबाण प्रक्षेपण केंद्रासाठी केरळमधील थुंबा या जागेची आणि उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी श्रीहरिकोटा या जागेची निवड करण्यामागे मुख्यत्वे प्रा. चिटणीस यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. भारताच्या अंतराळ क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘इन्सॅट’ मालिकेतील उपग्रहांच्या आखणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत केला जाण्याच्या दृष्टीने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे.
प्रा. चिटणीसांचे १९५०-१९६० या दशकातले संशोधन हे वैश्विक किरणांशी संबंधित होते. या संशोधनात तामीळनाडूमधील कोडाईकॅनॉल येथून केलेल्या वैश्विक किरणांच्या वर्षावाबद्दलच्या विशेष अभ्यासाचाही समावेश आहे. त्यांची पीएच.डी. ही पदवी याच विषयाशी संबंधित आहे. वैश्विक किरणांवरील संशोधनासाठी १९५८ ते १९६१ या तीन वर्षांच्या काळात ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेतही राहिले होते. १९६०-१९७० या दशकांत प्रा. चिटणीसांनी क्ष-किरण खगोलशास्त्रावर आपले लक्ष केंद्रित केले. या संशोधनात अंतराळातील क्ष-किरणांच्या विविध स्रोतांचे वेध घेण्यासाठी अग्निबाणांवर बसवलेल्या उपकरणांचाही वापर केला गेला.
अंतराळ तंत्रज्ञानाचा शेत़ी, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन, अशा विविध क्षेत्रांत वापर करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने ‘नासा’च्या सहकार्याने १९७०च्या दशकात ‘साइट’ (सॅटेलाइट इंस्टक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट) हा बहुपयोगी प्रकल्प आखला होता. अवकाश उपयोजन केंद्राचे तत्कालीन संचालक प्रा. यशपाल यांच्या सक्रिय पुढाकारातून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी प्रा. चिटणीस यांनी यशस्विरीत्या पार पाडली. १९७५-१९७६ साली प्रत्यक्षात आलेल्या या प्रकल्पामुळे विविध राज्यांतील सुमारे २९०० खेड्यांतील दूरचित्रवाणी संच उपग्रहाद्वारे एकमेकांना जोडले जाऊन विविध कार्यक्रमांचे सर्वत्र एकाच वेळी प्रसारण करणे शक्य झाले. या प्रकल्पामुळे दूरचित्रवाणी हे नुसतेच करमणुकीचे माध्यम न राहत़ा, या माध्यमाची राष्ट्रीय स्तरावरची सर्वंकष उपयुक्तता सिद्ध झाली.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात सुरुवातीपासून सहभागी असणारे प्रा. चिटणीस १९६२ साली अंतराळ संशोधनासाठी डॉ. विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राष्ट्रीय समितीचे (इन्कोसपार) सभासद सचिव होते. प्रा. चिटणीसांचा संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संघटनांशी निकटचा संबंध आला असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अंतराळविषयक परिषदांतून भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. १९८१-१९८५ या काळात प्रा. चिटणीस हे अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक होते. १९८५ साली या पदावरून निवृत्त झाल्यावर दोन वर्षांसाठी त्यांची याच संस्थेत सल्लागार म्हणून विशेष नेमणूक केली गेली होती. त्यानंतर त्या वेळी नुकत्याच सुरू झालेल्या ‘कंट्रिवाइड क्लासरूम’ या दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता.
गेली अनेक वर्षे प्रा.चिटणीस हे पुणे विद्यापीठाच्या ‘व्यवस्थापन’, ‘पत्रकारित़ा’, ‘मास कम्युनिकेशन’, अशा विविध विषयांच्या अभ्यासक्रमांच्या आयोजनांस मार्गदर्शन करीत असून ते या विषयांत अध्यापनही करीत आहेत. १९८६ सालापासून ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक समितीवर असणाऱ्या प्रा. चिटणीसांनी २००८-२००९ या काळात या संस्थेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. ‘राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाऴा’, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या विज्ञान संशोधन संस्थांपासून ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापी़ठ’, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापी़ठ’, ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था’ यांसारख्या दर्जेदार शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.
प्रा.चिटणीस हे आपल्या बहुविध कार्याद्वारे विविध सन्मानांचे मानकरी ठरले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील बहुमोल योगदानाबद्दल १९८५ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांवर आधारित कार्याबद्दल त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विशेष पारितोषिकाने गौरवण्यात आले. प्रा. चिटणीसांना ‘फाय फाउंडेशन’चा सन्मान व ‘अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे ‘आर्यभट्ट’ पारितोषिकही मिळाले आहे. दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून प्रा. चिटणीसांचा विशेष पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.
—डॉ. राजीव चिटणीस
24 जुलै
*२४ जुलै १९११*
*"भारतीय विज्ञान संस्था" स्थापना*
भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.
भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.
23 जुलै
*सॅली राईड*
*पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री*
*स्मृतिदीन - २३ जुलै २०१२*
अंतराळयुगाची म्हणजे 'स्पेस एज'ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम घडवला. त्यानंतर लगेच अमेरिकेने आपल्या 'स्पेस प्रोग्रॅम'ला वेग दिला. १९६० चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल अशी महत्त्वाकांक्षी घोषणा तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. 'हे काम सोपे नाही. पण ते कठीण आहे म्हणूनच आम्ही आव्हान स्वीकारत आहोत,' असे स्फूर्तिदायक उद्गार काढून त्यांनी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले.
त्याचा परिणाम म्हणून 'नासा'च्या कार्याला वेग आला. रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा आणि स्वेतलाना सॅवित्स्काया या महिलांना १९६३ आणि १९८२ मध्ये अंतराळात पाठवले. मधल्या काळात अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर १९६९ मध्ये चंद्र पादाक्रांत करून आले, पण तोपर्यंत एखाद्या महिलेला अंतराळात पाठवणं अमेरिकेला जमले नव्हते. १९८३ मध्ये तशी संधी सॅली राइड यांना मिळाली. वयाच्या ३२ व्या वर्षी अंतराळात जाणारी सॅली राइड सर्वात तरुण महिला अंतराळयात्री ठरली.
१९५१ मध्ये अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे जन्मलेल्या सॅलीने भौतिकशास्त्र्ााचे शिक्षण घेतले होते. तिचे कॉलेजचे शिक्षण शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिपवर) झाले होते. विज्ञानाची आवड असलेल्या सॅलीने टेनिस खेळातही प्रावीण्य मिळवले होते. भाषा विषय तिचा आवडता होता. त्यामुळे तिने इंग्लिश आणि भौतिकशास्त्र्ा अशा विषयात पदवी प्राप्त केली. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७८ मध्ये तिने 'डॉक्टरेट' (पीएच.डी.) मिळवली. आंतरतारकीय म्हणजे दोन ताऱ्यांमधील क्ष-किरणांच्या प्रक्रियेविषयी तिने विशेष खगोलभौतिक अभ्यास केला.
त्याच वेळी म्हणजे १९७८ मध्ये 'नासा'ने 'स्पेस प्रोगॅम'साठी एक जाहिरात दिली होती. अमेरिकाभरच्या ८००० तरुण-तरुणींनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एकटय़ा सॅली राइडची निवड झाली. यावरून तिची बुद्धिमत्ता जाणवते. 'नासा'च्या कारकीर्दीत सुरुवातीला सॅलीने स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळयानांच्या तंत्रज्ञानाच्या पृथ्वीवरील विभागात काम केले. त्याच वेळी तिने अंतराळयानाचा 'कॅनॅडेरम' रोबोट आर्म विकसित केला. सॅली अंतराळयात्रा करणार असे नासाने ठरवल्यावर तिला हा प्रवास झेपेल का, अशा आशयाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर 'स्त्र्ााr अथवा पुरुष हा प्रश्न येतोच कुठे? मी एक 'ऍस्ट्रॉनॉट' आहे' असे परखड उत्तर तिने दिले. आणि चॅलेंजर या यानातून ती १८ जून १९८३ रोजी अंतराळात झेपावली. अंतराळात 'रोबर्ट आर्म'चा वापर करून उपग्रहात दुरुस्ती करणारीही ती पहिली महिला ठरली. १९८४ मध्ये सॅली राइड यांना पुन्हा एकदा 'चॅलेंजर'मधूनच अंतराळात जाण्याची संधी मिळाली. तिने एकूण ३४३ दिवस अंतराळात संशोधन करण्यात खर्च केले. पुढे 'चॅलेंजर'ला अपघात झाला. त्याबाबतच्या चौकशी समितीत राइड होत्या. १९८७ मध्ये सॅली राइड यांनी 'नासा'ची नोकरी सोडली. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. या उत्साही संशोधक महिलेला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासले. त्यातच २३ जुलै २०१२ रोजी एकसष्टाव्या वर्षी त्या कालवश झाल्या.
20 जुलै
*गुलियेल्मो मार्कोनी*
*भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता*
*स्मृतिदिन - २० जुलै १९३७*
गुलियेल्मो मार्कोनीचा जन्म इटलीतील 'बोलोन्या' शहरात एप्रिल २५, १८७४ रोजी झाला. मार्कोनीच्या जन्माच्या आधी १८६८ मध्ये मॅक्सेल या शास्त्रज्ञाने विजेचा प्रवाह वातावरणात आहे, अशी कल्पना मांडली होती. या वीजप्रवाहाचे गुणधर्मही त्याने वर्णिले होते. पण बाकीच्या शास्त्रज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
मार्कोनीला लहानपणापासूनच विजेच्या प्रवाहाबाबत कुतूहल होते. हाइनरिक हर्ट्झचे लेखही त्याने वाचले होते. १८९५ मध्ये मार्कोनी हर्ट्झच्या संशोधनावर आपल्या वडिलांच्या बोलोन्यातील मोठ्या वाड्यात काम करू लागला. तो आपला पहिला बिनतारी संदेश एक मैल लांब पाठवू शकण्यात यशस्वी झाला. जून २, १८९४ मध्ये इंग्लंडमधील मुख्य पोस्ट ऑफिसच्या छपरावरून मार्कोनीचे पहिले प्रात्यक्षिक करण्यात आले. सरकारी अधिकारी, पोस्टातील मान्यवर त्या वेळी उपस्थित होते.
सॅल्सबरीमध्ये दुसर्या प्रात्यक्षिकाला वायुदल व सेनादलातील बरेच अधिकारी आले. आता दोन मैलांवरून बिनतारी संदेश दहा मैलांपर्यंत पोचू शकत होता. हळूहळू मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचे जाळे सर्वत्र पसरत गेले. १९१४ मध्ये पहिले जागतिक युद्ध पुकारले गेले. मार्कोनीच्या बिनतारी यंत्रणेचा इटालियन नौदल, वायुदलास फार उपयोग झाला. जगातील सर्वांत मोठे वायरलेस स्टेशन मार्कोनीने उभारले. मार्कोनीला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक व इतर अनेक पारितोषिके मिळाल
22 जुलै
*सँडफोर्ड फ्लेमिंग
*जागतिक प्रमाणवेळ संशोधन
*स्मृतिदिन - २२ जुलै १९१५*
सँडफोर्ड फ्लेमिंग हे स्काॅटिश कॅनेडियन अभियंता आणि संशोधक होते. तसेच कॅनडाच्या राॅयल सोसायटीचे फाऊंडर मेंबर आणि टोरांटो मधील सायन्स आॅर्गनायझेशनच्या कॅनडियन इन्स्टिट्युटचे फाउंडर होते.
जागतिक प्रमाणवेळ ठरवुन देण्याचे श्रेय त्यांना जाते.
प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही यूटीसीपासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ...
भारतीय प्रमाणवेळ = यूटीसी + ०५.३०,
अमेरिकेची पूर्व प्रमाणवेळ = यूटीसी - ५:००
जपानची प्रमाणवेळ = यूटीसी + ९:००.
जगातील काही देशांमध्ये स्थानिक वेळेसोबत उन्हाळी प्रमाणवेळ (डेलाईट सेव्हिंग टाईम) वापरण्याची पद्धत प्रचलित आहे. ह्यानुसार उन्हाळी ऋतूमध्ये जास्त वेळ टिकणाऱ्या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी सर्व स्थानिक घड्याळे १ तास पुढे ढकलली जातात.
21 जुलै
💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
🌸शंकर बाळकृष्ण दीक्षित🌸
(२१ जुलै १८५३–२७ एप्रिल १८९८).
*भारतीय ज्योतिषशास्त्र व गणिती.*
भारतीय ज्योतिषशास्त्राच्या इतिहासाचा आढावा घेऊन त्यावरून त्यांनी काही ग्रंथांचे व घटनांचे काळ ठरविले तसेच भारतीय ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला पुनश्च चालना दिली.
त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड गावी झाले. याच काळात त्यांनी घरी संस्कृत व वैदिक विषयांचा प्राथमिक अभ्यास पूर्ण केला. नंतर दोन वर्षे त्यांनी दापोलीच्या कोर्टात उमेदवारी केली व त्याच काळात इंग्रजीचे थोडे अध्ययनही केले. नंतर ते पुण्याच्या प्रशिक्षण महाविद्यालयात दाखल झाले व १८७४ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी दुसऱ्या शाळेत इंग्रजीचे अध्ययनही केले. तद्नंतर त्यांनी रेवदंडा, ठाणे व बार्शी येथे मुख्याध्यापक आणि पुढे धुळे व पुणे येथील प्रशिक्षण महाविद्यालयांत अध्यापक म्हणून काम केले. या काळातच त्यांनी ज्यातिषशास्त्र व गणित यांचा तपशीलवार अभ्यास केला आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील विविध सिद्धांतांची माहिती करून घेतली. यासाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला होता. अशा प्राचीन भारतीय ग्रंथांमधील उल्लेखांवरून काही ग्रंथांचे काळ त्यांनी निश्चित केले. उदा., शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेच्या आधारे त्यांनी त्या ग्रंथाचा काळ इ. स. पू. ३००० वर्षे, तसेच वेदांगज्योतिषाचा काळ इ. पू. १४०० वर्षे असा निश्चित केला. यावरून इतिहास व ज्योतिषशास्त्राचा विकास यांच्यात संगती लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवाय वैदिक काळात कोणत्या ज्योतिषशास्त्रीय गोष्टी माहित होत्या, तेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. ग्रीक आणि भारतीय ज्योतिषशास्त्रीय विचारांचा तुलनात्मक अभ्यास करून भारतीय ज्योतिषशास्त्र हे स्वतंत्र वेध व संशोधन यांद्वारे भारतातच विकसित झालेले शास्त्र आहे, हे त्यांनी सिद्ध केले. पंचांग शोधनाचे शास्त्र, नक्षत्रसंस्था व अंकगणित हे भारतीयांनी जगाला दिल्याचे त्यांनी दाखवून दिले. उलट राशी व वार ही मूळची भारतीय नव्हेत, असेही त्यांना आढळून आले. त्यांचा फलज्योतिषावर विशेष विश्वास नव्हता, पण ते त्यावर विचार करीत होते.
त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले असून त्याद्वारे सोप्या व मनोरंजक भाषेत विविध शास्त्रीय विषयांची माहिती त्यांनी करून दिलेली आहे. विद्यार्थिबुद्धिवर्धिनी (१८७६), सृष्टचमत्कार (१८८२), ज्योतिर्विलास (१८९३), भारतीय ज्योति:शास्त्र (१८९७), धर्ममीमांसा (१८९५–९७) आणि सोपपत्तिक अंकगणित (१८९७), धर्ममीमांसा (१९८५-९७) आणि सोपपत्तिक अंकगणित (१८९७) हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ज्योतिर्विलास (अथवा रात्रीच्या दोन घटका मौज किंवा अंतरिक्षांतून फेरुटका) या ग्रंथात त्यांनी विश्वाची रचना, त्याचे अनंतत्त्व व त्यासंबंधीचे अढळ नियम तसेच प्राचीन व अर्वाचीन ज्योतिषशास्त्रीय विचार यांची सोप्या व मनोरंजक भाषेत माहिती दिली आहे. या ग्रंथांची सुधारित व आधुनिक माहिती घातलेली सहावी आवृत्ती रामचंद्र शंकर दीक्षित या त्यांच्या पुत्राने १९४८ साली प्रसिद्ध केली. इंडियन कॅलेंडर (१८९५) हा इंग्रजी ग्रंथ त्यांनी आणि रॉबर्ट सेवेल यांनी मिळून लिहिला असून त्यातील इ. स. ३०० ते १९०० पर्यंतच्या तिथीतारखांचा मेळ घालणारी सारणी दीक्षितांची आहे. गुप्ताज इन्स्क्रिप्शन हा ग्रंथ लिहिण्यासही फ्लीट यांना दीक्षितांनी मदत केली होती. यांशिवाय इंडियन अँटिक्वेरी एपिग्राफिका इंडिका, शालापत्रक व ज्योतिषकल्पतरू या मासिकांत व नेटिव्ह ओपिनियन या दैनिकात विविध शास्त्रीय विषयांवर त्यांनी लेख लिहिले होते. लेले व मोडक यांच्या सहाकार्याने त्यांनी सायन पंचांग काही दिवस काढले. या सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी ते थोडे दिवस पदरमोड करून चालविले होते. ते विषमज्वराने पुण्याला मृत्यू पावले.
19 जुलै
🌹आजचा दिनविशेष🌹💥*
*🌸जयंत विष्णू नारळीकर🌸*
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक*
*जन्म - जुलै १९, १९३८*
नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडी च्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली. १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.
*संशोधन*
स्थिर स्थिती सिद्धान्त
डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
*साहित्यातील भर*
विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर सातत्याने विज्ञानचिषयक माहितीने भरलेले ललित लेखन प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.
*विज्ञानकथा पुस्तके*
अंतराळातील भस्मासुर अभयारण्य टाइम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी याला जीवन ऐसे नाव वामन परत न आला व्हायरस
*इतर विज्ञानविषयक पुस्तके*
आकाशाशी जडले नाते गणितातील गमतीजमती युगायुगाची जुगलबंदी गणित अन् विज्ञानाची (आगामी)
नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानगंगेची अवखळ वळणे विज्ञानाची गरुडझेप
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
सूर्याचा प्रकोप
Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
Seven Wonders Of The Cosmos
*आत्मचरित्र*
चार नगरांतले माझे विश्व
*पुरस्कार*
१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला हे पुरस्कारही मिळाले आहेत. २०१४साली मिळालेला तेनाली (हैदराबाद) येथील नायुदअम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुदअम्मा स्मृती पुरस्कार-२०१३ जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
*चरित्र*
डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे ’विज्ञान यात्री डॉ.जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.
*शाॅर्ट फिल्म*
खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.
*========================*
18 जुलै
🌹आजचा दिनविशेष🌹💥
🌸कादम्बिनी गांगुली🌸
पहली महिला फिजीशियन
*जन्मदिन - १८ जुलै १८६१*
कादम्बिनी गांगुली (जन्म- 18 जुलाई, 1861, भागलपुर, बिहार; मृत्यु- 3 अक्टूबर, 1923, कलकत्ता, ब्रिटिश भारत) भारत की पहली महिला स्नातक और पहली महिला फ़िजीशियन थीं।
कादम्बिनी गांगुली पहली दक्षिण एशियाई महिला थीं, जिन्होंने यूरोपियन मेडिसिन में प्रशिक्षण लिया था। इन्होंने कोयला खदानों में काम करने वाली महिलाओं की लचर स्थिति पर भी काफ़ी कार्य किया। बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय की रचनाओं से कादम्बिनी बहुत प्रभावित थीं। उनमें देशभक्ति की भावना बंकिमचन्द्र की रचनाओं से ही जागृत हुई थी।
कादम्बिनी गांगुली का जन्म ब्रिटिशकालीन भारत में 18 जुलाई 1861 ई. में भागलपुर, बिहार में हुआ था। उनका परिवार चन्दसी (बारीसाल, अब बांग्लादेश में) से था। इनके पिता का नाम बृजकिशोर बासु था। उदार विचारों के धनी कादम्बिनी के पिता बृजकिशोर ने पुत्री की शिक्षा पर पूरा ध्यान दिया। कादम्बिनी ने 1882 में 'कोलकाता विश्वविद्यालय' से बी.ए. की परीक्षा उत्तीर्ण की थी।
'कोलकाता विश्वविद्यालय' से 1886 में चिकित्सा शास्त्र की डिग्री लेने वाली भी वे पहली महिला थीं। इसके बाद वे विदेश गई और ग्लासगो और ऐडिनबर्ग विश्वविद्यालयों से चिकित्सा की उच्च डिग्रियाँ प्राप्त कीं। देश में भले ही महिलाओं को उच्चतर शिक्षा पाने के लिए लंबा संघर्ष करना पड़ा हो, लेकिन कादम्बिनी गांगुली के रूप में भारत को एक अच्छी महिला डॉक्टर 19 वीं सदी में मिली। कादम्बिनी गांगुली को न सिर्फ भारत की पहला महिला फ़िजीशियन बनने का गौरव हासिल हुआ, बल्कि वे पहली साउथ एशियन महिला थीं, जिन्होंने यूरोपियन मेडिसिन में प्रशिक्षण लिया था।
3 अक्टूबर, 1923 में कादम्बिनी गांगुली का देहांत कलकत्ता (वर्तमान कोलकाता) में हुआ।
*========================
17 जुलै
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
*🌷गॉर्डन गूल्ड🌷*
*(१७ जुलै, इ.स. १९२० - १६ सप्टेंबर, इ.स. २००५)*
हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी (तसेच थियोडोर मैमान यांनी) लेसरचा शोध लावला.
*Gordon Gould*
*Invention of the laser*
*Born - July 17, 1920*
Gordon Gould (July 17, 1920 – September 16, 2005) was an American physicist who is widely, but not universally, credited with the invention of the laser. (Others attribute the invention to Theodore Maiman). Gould is best known for his thirty-year fight with the United States Patent and Trademark Office to obtain patents for the laser and related technologies. He also fought with laser manufacturers in court battles to enforce the patents he subsequently did obtain.
*========================*
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
6 सप्टेंबर
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*अॅपलटन, सर एडवर्ड व्हिक्टर*
*नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ*
*जन्मदिन - : ६ सप्टेंबर १८९२*
अॅपलटन, सर एडवर्ड व्हिक्टर : (६ सप्टेंबर १८९२ – २१ एप्रिल १९६५). इंग्लिश भौतिकीविज्ञ. १९४७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म यॉर्कशरमधील ब्रॅडफर्ड येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील सेंट जॉन्स कॉलेजमध्ये झाले, परंतु पहिल्या महायुद्धात सैन्यांत दाखल होण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. युद्धकालात सिग्नल ऑफिसर म्हणून काम करीत असताना त्यांना रेडिओसंबंधी आवड निर्माण झाली व युद्धानंतर केंब्रिजला परतल्यावर त्यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला. १९२० मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत ते प्रयोगिक भौतिकीचे साहाय्यक निर्देशक आणि नंतर १९२२ मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक होते. १९२४--३६ पर्यंत लंडन विद्यापीठात व त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात ते भौतिकीच्या प्राध्यापकपदावर होते.
वातावरणातील केन्ली हेव्हीसाइड थराचे अस्तित्व त्यांनी प्रायोगिक रीत्या दाखवून दिले व त्याची उंचीही मोजली. या थराच्याही वरती व जमिनीपासून २३० किमी. उंचीवर पृथ्वीभोवती रेडिओ लघुतरंग परावर्तित करणारा आणखी एक थर अॅपलटन यांना आडळून आला. या थराला 'अॅपलटन थर’ असे नाव आता मिळालेले आहे. अशाच प्रकारच्या अनेक थरांनी आयनांबर तयार झालेले आहे, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखवले.
त्यांना रॉयल सोसायटीचे १९२६ मध्ये सदस्यत्व व १९४१ मध्ये 'नाइट' हा किताब मिळाला. अॅपलटन यांना मिळालेल्या अनेक सन्मानांत अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ एंजिनियर्सचे मॉरिस लीपमान पारितोषिक (१९३९), इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे फॅराडे मेडल (१९४६) आणि १९४७ मध्ये वातावरणासंबंधीच्या भौतिकीतील संशोधनकार्याबद्दल मिळालेले नोबेल पारितोषिक यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटनच्या शास्त्रीय व औद्योगिक संशोधन खात्याचे कायम चिटणीस व युद्धानंतर अणुशक्तीचा आणि कार्यक्षण शास्त्रज्ञांचा उपयोग कसा करून घ्यावा याकरिता ब्रिटिश सरकारने नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते दूरचित्रवाणी समितीचे सभासद आणि नॅशनल कमिटी ऑफ रेडिओ टेलिग्राफचे चिटणीस होते. ते एडिंबरो येथे मृत्यू पावले.
शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०
5 सप्टेंबर
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*व्हॉयेजर १*
*पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू*
*प्रक्षेपण - ५ सप्टेंबर १९७७*
व्हॉयेजर-१ अंतरीक्षयान आहे. याचे वजन ७२२ किलो ग्राम (१५९० lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे. दिनांक ५ सप्टेंबर १९७७ रोजी व्हॉयेजर-१ या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे.
या यानाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या कामगिरीच्या कितीतरी पटीनं अधिक कामगिरी त्यानं पार पाडली आहे. ५ सप्टेंबर १९७७ या दिवशी व्हॉयेजर-१ या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केलं. त्याआधी, म्हणजे २० ऑगस्ट १९७७ या दिवशी व्हॉयेजर-२ या यानाला अवकाशात पाठविण्यात आलं. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही यानं सोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. या यानाचं आयुष्य पाच वर्षं असेल, असं गृहित धरून मोहिमेची आखणी झाली होती, पण अतिशय आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३७ वर्षांनंतरही ही यानं उत्तम कामगिरी बजावत आहेत.
सुरुवातीच्या काळात व्हायेजर्सनी गुरू, शनी हे ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांचा सविस्तर अभ्यास केला. युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी ही पहिली यानं ठरली. गुरूच्या वातावरणात सतत प्रचंड उलथापालथ चालू असते. या वातावरणाची विशेषत: गुरूवर असलेल्या भल्या मोठय़ा लाल ठिपक्याची तपशीलवार छायाचित्रं या यानांनी पृथ्वीकडे पाठवली. गुरूला अनेक उपग्रह आहेत. आयो हा त्यापैकी एक. या उपग्रहाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याच्यावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचीही छायाचित्रं व्हायोजर्सनी पाठवली. शनीला असलेली कडी हा वैज्ञानिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय. त्या कडय़ांचीही सुस्पष्ट- जवळून घेतलेली छायाचित्रं आपल्याला या यानांमुळं उपलब्ध झाली आहेत.
व्हॉयेजर-२ सध्या सूर्यापासून १५ अब्ज कि.मी. अंतरावर आहे. या दोन्ही यानांकडून ‘नासा’कडे रोज संदेश येत आहेत. व्हॉयेजरनं पाठवलेल्या संदेशांची शक्ती (पॉवर) अतिशय कमी, म्हणजे अवघी २३ व्ॉट असते. (आपण घरी जी स्लीम टय़ूबलाईट वापरतो तिची शक्ती सुमारे २८ व्ॉट असते). हा संदेश प्रचंड अंतर कापून पृथ्वीपर्यंत पोहोचतो तेव्हा तो अतिशय क्षीण बनलेला असतो. त्याची तीव्रता व्ॉटच्या दहाचा उणे अठरा घात एवढी कमी बनलेली असते. तरीही हे संदेश ग्रहण केले जातात आणि त्यांचा अर्थ लावला जातो हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. व्हॉयेजरकडून येणारे संदेश प्रकाशाच्या वेगानं म्हणजे सेकंदाला तीन लाख कि.मी. एवढय़ा वेगानं प्रवास करतात. तरीही त्यांना पृथ्वीवर पोहोचायला तब्बल १७ तासांचा कालावधी लागतो. नासानं विविध अंतराळयानांशी संपर्क करण्यासाठी ऊीस्र् Deep Space Network नावाची यंत्रणा उभारलेली आहे. तिच्या मदतीनं व्हॉयेजरशी संदेशांची देवाणघेवाण होत असते.
व्हॉयेजरचं खास वैशिष्टय़ म्हणजे त्याच्यावर ठेवण्यात आलेली सोनेरी तबकडी . या तबकडीवर पृथ्वीबद्दलची बरीच माहिती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. पृथ्वीवर नेहमी ऐकू येणारे आवाज उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, धबधब्याचा किंवा रेल्वेचा आवाज इ. या शिवाय जगातल्या प्रमुख भाषांमधून दिलेले शुभेच्छा संदेशही या तबकडीवर आहेत. या भाषांमध्ये हिंदी भाषेचाही समावेश आहे. आपली सौरमाला, त्यातले पृथ्वीचे स्थान याचा नकाशाही या तबकडीवर आहे. हा सगळा मजकूर, छायाचित्रं इ. तयार करण्याचे काम ज्या वैज्ञानिकांनी केले त्यात कार्ल सेगन या प्रसिद्ध खगोल वैज्ञानिकाचा समावेश होता. त्याच्या छोटय़ा मुलाचे बोबडे बोलही या गोल्डन रेकॉर्डवर आहेत. तो म्हणतो- Hello from the children of planet earth! हा सगळा मजकूर / आवाज व्हॉयेजरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता / ऐकता येतो.
वैज्ञानिकांना अशी (भाबडी?) आशा आहे की भविष्यात कधीतरी व्हॉयेजर यान एखाद्या परग्रहावर उतरेल आणि तेथे असलेले मानव ही तबकडी पाहतील / वाचतील आणि पृथ्वीशी संपर्क साधतील. असं खरंच घडेल की नाही याचं उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेलं आहे. एक मात्र निश्चित की व्हॉयेजर यान आता अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. जिज्ञासूंनी या मोहिमेच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. व्हॉयेजरनं अगदी अलीकडे पाठवलेलं आंतर-तारकीय अवकाशातले काही आवाज आपल्याला तेथे ऐकता येतील.
http://www.voyager.jpl.nasa.gov
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०
4 सप्टेंबर
*Walter Zapp*
*inventor of Minox subminiature camera*
*Born - 4 September 1905*
Walter Zapp (Latvian: Valters Caps; 4 September [O.S. 22 August] 1905 – 17 July 2003) was a Baltic German inventor. His greatest creation was the Minox subminiature camera
Minox (pronounced /ˈmiːnɒks/ mee-noks) is a manufacturer of cameras, known especially for its subminiature camera.
The first product to carry the Minox name was a subminiature camera, conceived in 1922, and finally invented and produced in 1936, by Baltic German Walter Zapp. The Latvian factory VEF (Valsts elektrotehniskā fabrika) manufactured the camera from 1937 to 1943. After World War II, the camera was redesigned and production resumed in Germany in 1948. Walter Zapp originally envisioned the Minox to be a camera for everyone requiring only little photographic knowledge. Yet in part due to its high manufacturing costs the Minox became more well known as a must-have luxury item.[citation needed] From the start the Minox also gained wide notoriety as a spy camera.
Minox branched out into 35 mm film format and 110 film format cameras in 1974 and 1976, respectively. Minox continues to operate today, producing or branding optical and photographic equipment.
2 सप्टेंबर
*शंकर पुरुषोत्तम आघारकर*
*वनस्पतीशास्त्रज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ*
*स्मृतिदिन - २ सप्टेंबर १९६०*
शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचा जन्म कोकणातील मालवण या गावी झाला. त्यांचे वडील शासकीय खात्यात असल्यामुळे त्यांच्या अनेक गावी बदल्या होत असत. त्यामुळे शंकर आघारकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निरनिराळ्या गावी झाले. ते १९०१ मध्ये धारवाडच्या शासकीय प्रशालेमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी १९०२ मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि यथाकाल वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास करून त्यांनी बी.ए.च्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळवला. याच परीक्षेत इंग्रजीमध्ये दाखवलेल्या नैपुण्यासाठी त्यांना बेल पारितोषिक देण्यात आले. ते १९०९ मध्ये वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि भूशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.
आघारकर यांना १९१० मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्राणिशास्त्र प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदावर तात्पुरती नोकरी मिळाली. त्यांनी १९१३ पर्यंत त्या विषयाचे अध्यापन केले. अध्यापनाबरोबर निसर्ग निरीक्षण आणि संशोधनाची त्यांना विलक्षण गोडी असल्यामुळे, सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला.
एल्फिन्स्टन महाविद्यालयातील अध्यापकाची नोकरी संपल्यावर आघारकर १९१३ मध्ये कोलकाता येथे गेले. तेथील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेतील इंग्रज अधीक्षक डॉ. अॅनेडेल यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून परिचय झालेला असल्यामुळे त्यांनी आघारकरांना भारतीय संग्रहालयाचे (इंडियन म्युझियम) मानद पत्र-प्रतिनिधी म्हणून नेमले. या संस्थेत स्वत:बरोबर आणलेल्या वनस्पती, प्राणी संग्रहाचा अभ्यास करत असताना उपअधीक्षक ग्रॅव्हली यांच्याशी परिचय झाला. आघारकर यांना त्यांच्याकडून अनेक तंत्रे शिकावयास मिळाली. ग्रॅव्हली यांच्याबरोबर पश्चिम घाटामध्ये प्रवास करून तेथील प्राणी आणि खास करून जलव्याल प्राणिसंघातील प्राण्यांचा त्यांनी अधिक अभ्यास केला.
कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू सर आशुतोष मुखर्जी यांनी डॉ. सी.व्ही. रामन यांच्या शिफारशीवरून १९१३ मध्ये आघारकर यांची त्या विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तेथील घोष आसनाशी संबंधित होती.
आघारकर १९१४ मध्ये मुखर्जी यांच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी जर्मनीला गेले, परंतु त्याच वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाल्याने त्यांना १९१७ पर्यंत बंदिवासात राहावे लागले. नंतरची दोन वर्षे त्यांनी सक्षम वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि १९१९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली.
नंतर डॉ. आघारकर यांनी सार्या युरोपभर प्रवास केला आणि तेथील विविध वनस्पतींचा संग्रह करून कोलकाता विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे अध्यापन, संशोधन आणि मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित केले. त्यांना विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा अभ्यास करण्याची अनुमती मिळाली. त्याचा लाभ घेत डॉ. आघारकर यांनी नेपाळमधील विविध ठिकाणी जाऊन वनसृष्टीचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला आणि वनस्पतींचा संग्रह केला. त्यांनी केलेला अभ्यास हा नेपाळामधील वनसृष्टीचा पहिलाच शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होता, असे म्हटले जाते.
डॉ. आघारकर यांच्या कोलकाता विद्यापीठातील ३३ वर्षांच्या कारकिर्दीत वनस्पति-शरीरविज्ञान, आनुवंशशास्त्र, वर्गीकरण, कवकशास्त्र, पुरातन वनस्पतिविज्ञान अशा विज्ञानशाखांच्या अभ्यासासला प्रारंभ झाला. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी भात, आंबा, केळी, ज्यूट इत्यादी महत्त्वाच्या पिकांचे आणि अन्य फळांविषयी बहुमोल संशोधन केले.
डॉ. आघारकर १९४६ मध्ये कोलकाता विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होऊन मुंबईला आले. त्यांनी येथील वनस्पतिशास्त्र विभागात पदव्युत्तर अध्यापनामध्ये सहभागी व्हायचे ठरवले आणि त्यानुसार अध्यापन सुरूही केले. संशोधनातील सहभाग हा ओघाने आलाच. पुणे विद्यापीठ स्थापन होण्याआधी पुण्यातील विद्वज्जनांनी तेथे एक सक्षम संशोधन संस्था निर्माण करण्याचे निश्चित करून १९४४ च्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र सायन्स इन्स्टिट्यूट नामक संस्था स्थापन केली. ही संस्था स्वत:च्या पायावर स्थिर होऊन भरभराटीस यावी; या हेतूने ती व्यवस्थापन आणि संशोधन यात निष्णात असलेल्या डॉ. आघारकर यांच्याकडे सोपवण्यात आली. संस्थेचे संचालक या नात्याने प्रथम मुंबईतून आणि नंतर पुण्यात राहून ते काम पाहू लागले. त्यांना साहाय्य करण्यासाठी प्रथमत: प्राध्यापक एस.एल. आजरेकर आणि एन.व्ही. जोशी यांच्यासारखे सबल सहकारी मिळाले.
संस्था स्थिरावली व कालांतराने डॉ. आघारकर यांना विविध विज्ञान शाखांतील कुशल संशोधक मिळत गेले आणि संस्था नव्याने महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि कल्टिव्हेशन ऑफ सायन्स तथा विज्ञानवर्धिनी, महाराष्ट्र या नावाने नावारूपास आली. डॉ. आघारकर यांच्या १४ वर्षांच्या संचालकपदाच्या कार्यकालात अगणित अडचणींना तोंड देत संस्थेने दहा प्रकल्प हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले व १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. डॉ. आघारकर यांचे १३० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
- डाॅ. पुरुषोत्तम जोशी
3 सप्टेंबर दिनविशेष
*💥🌼दिनविशेष🌼💥*
*अँडरसन, कार्ल डेव्हिड*
*अमेरिकन भौतिकीविज्ञ*
*जन्मदिन - ३ सप्टेंबर १९०५*
अँडरसन, कार्ल डेव्हिड : (३ सप्टेंबर १९०५ ). अमेरिकन भौतिकी विज्ञ. १९३६च्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अध्ययन करून १९२७ मध्ये बी. एस्. आणि १९३० मध्ये पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. १९३० नंतर आजपावेतो ते कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सदस्य आहेत. १९३९ मध्ये त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली.
१९३० मध्ये त्यांनी विश्वकिरणांमुळे (बाह्य अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिशय भेदक किरणांमुळे) वातावरणात निर्माण होणाऱ्या आयनीकारक (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणाऱ्या) कणांचा तीव्र चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या बाष्पकोठीच्या [ →कण अभिज्ञातक] साहाय्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. आयनकारक कणांमुळे बाष्पकोठीत तयार झालेल्या मार्गांचे चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या विचलनाच्या (बदलाच्या) दिशेचे निरीक्षण करून अँडरसन यांना त्या कणावरील विद्युत् भाराचे चिन्ह ठरविणे शक्य झाले. १९३२ च्या सुमारास त्यांना विश्व किरणांमध्ये नेहमीच्या (ऋण विद्युत् भारित) इलेक्ट्रॉनाशिवाय धन विद्युत् भारित इलेक्ट्रॉन असतात, याचा निर्णायक पुरावा मिळाला. या नवीन कणाला ‘पॉझिट्रॉन’ असे नाव देण्यात आले. डिरॅक यांनी आपल्या इलेक्ट्रॉन-सिद्धांतामध्ये या प्रकारच्या कणाचे भाकीत केलेले होते, परंतु प्रत्यक्षात यापूर्वी या कणांचे निरीक्षण झालेले नव्हते. या शोधाकरिता अँडरसन यांना १९३६ मध्ये व्हिक्टर हेस या विश्वकिरणांसंबंधी मूलभूत संशोधन केलेल्या दुसऱ्या शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. १९३७ मध्ये विश्वकिरणांसंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी व नेडरमेयर यांनी मेसॉन या मूलकणाचा शोध लावण्यात यश मिळविले .
1 सप्टेंबर दिनविशेष
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*Engelbert Zaschka*
*Invented the Human-powered aircraft*
*Born - September 1, 1895*
Engelbert Zaschka (September 1, 1895 in Freiburg im Breisgau, Germany – June 26, 1955 in Freiburg im Breisgau, Germany) was a German chief engineer, chief designer and inventor.
A human-powered aircraft (HPA) is an aircraft belonging to the class of vehicles known as human-powered vehicles. It is powered by direct human energy and the force of gravity; the thrust provided by the human may be the only source; however, a hang glider that is partially powered by pilot power is a human-powered aircraft where the flight path can be enhanced more than if the hang glider had not been assisted by human power. Likewise, HPA experience assist from thermals or rising air currents. Pure HPA do not use hybrid flows of energy (solar energy, wound rubber band, fuel cells, etc.) for thrust. In nil wind, a flatland-long-gliding aircraft is a form of HPA where the thrust in the nil wind is provided by the running of the pilot; when the pilot loses touch with the ground, his or her thrust ceases to add energy to the flight system and a glide begins; the pilot may or may not add energy after the pilot stops touching the ground. Humans who tow up a manned kite form one type of human-powered aircraft.
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
31 ऑगस्ट
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*३१ ऑगस्ट १८८९*
*थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.*
एडिसनचा कायनेटोस्कोप
एडिसने १८८९ साली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायनेटोग्राफ आणि कायनेटोस्कोप तयार केले. कायनेटोग्राफने चित्रित केलेली फिल्म कायनेटोस्कोपद्वारा पीप शोसारखी दाखविली जाई. फ्रान्समध्येही ल्यूम्येअर बंधूंनी चलत्चित्र प्रक्षेपक तयार केला व २८ मार्च १८९५ रोजी लंच अवर ॲट द ल्यूम्येअर फॅक्टरी हा पहिला चलच्चित्रपट तेथील एका भागात दाखविला; तर २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिस येथील ग्रॅंड कॅफेमध्ये करमणुकीचे एक साधन म्हणून चार्ज ऑफ द ड्रॅगन्स नावाचा सु. १५ मी. (५० फूट) लांबीचा एक चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आला. नंतर १८९६ च्या २० फेब्रुवारी रोजी लंडनचा रॉयल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्येही असाच एक प्रयोग करण्यात आला. चलत्चित्रप्रक्षेपकात महत्त्वाच्या सुधारणा टॉमस अरमॅट याने केल्या. अशा प्रकारचा सुधारलेला चलत्चित्रप्रक्षेपक म्हणजेच व्हिटास्कोप होय. पूर्वी दृश्यांचे चित्रीकरण सूर्यप्रकाशात उघड्या जागी होत असे. पुढे १८९३ साली फेब्रुवारीमध्ये वेस्ट ऑरेंज येथे एडिसनने अंतर्ग्रह चित्रीकरणासाठी ब्लॅक मारिआ नावाचे पहिले चित्रपटनिर्मितीगृह बांधले.
30 ऑगस्ट
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*३० ऑगस्ट १९८४*
*स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.*
*अंतरीक्ष यान
मानवाला अवकाशात झेपावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे अंतरीक्ष यान होय. मागील ५० वर्षात अमेरिका व रशिया या दोन देशांनी वेगवेगळे अवकाशयाने तयार करून त्यांचा वापर सुर्यमालेतील ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी केला आहे. अपोलो यानांनी तर थेट चंद्रावर पोहचुन मानवी यशाचा झेंडा रोवला आहे. अशा या अंतरीक्ष यानांच्या मालिकेतील सर्वात आगळे-वेगळे यान म्हणजे अमेरिकेचे स्पेस शटल होय. अवकाश स्थानकांचा विकास व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी स्पेस शटलचा वेळोवेळी वापर करण्यात आला आहे. स्पेस शटल हे विमान आणि रॉकेटचे एकत्रीतपणे तयार केलेले अंतरीक्षयान होते. त्याचा एका अवकाश मोहिमेनतंर परत वापर करणे शक्य होत असे. सुरवातीला चार स्पेस शटलची निर्मिती केली गेली होती म्हणजेच
१) कोलंबिया
२) डिस्कव्हरी
३) अॅटलँटिस
४) चॅलेंजर.
१९८१ साली कोलंबिया या स्पेस शटलने पहिल्यांदा उड्डांन घेतले. चेलेंजर या यानाला १९८६ साली अपघात झाला व त्याच्या जागेवर इंडीएव्हर या नवीन स्पेस शटलचा समावेश करुन घेण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये कोलंबिया या यानाला देखील अपघात झाला. स्पेस शटलविषयी थोडं:
१) गडद नारंगी रंगाची टाकी स्पेस शटलच्या मुख्य इंजिनला द्रवरुप हायड्रोजन व ऑक्सीजन इंधन पुरवण्यासाठी असे. दोन पांढर्या रंगाचे रॉकेट्स म्हणजेच सॉलिड रॉकेट बुस्टर्ससह इंधन टाकी जोडलेली असत. ही इंधनाची टाकी फक्त एकदाच वापरली जात असत.
२) सॉलिड रॉकेट बुस्टर्स : दोन पांढर्या रंगाचे रॉकेट्स हे इंधन टाकीच्या दोन्ही बाजुस जोडलेले असत. स्पेस शटलच्या उड्डानानंतर ४६ कि.मी वर गेल्यावर त्यातील इंधन संपल्यानंतर ही दोन्ही रॉकेट्स स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे. त्यानंतर त्यात असणार्या पॅराशुटच्या साहाय्याने रॉकेट्स पृथ्वीवर पडल्यानंतर परत वापर करण्यासाठी गोळा केली जात असे.
३) स्पेस शटलचे इंजिन : आत्तापर्यंत सर्वात आधुनिक पद्धतीचे तीन इंजिन स्पेस शटलच्या मागील बाजुस त्रिकोणीय आकारात बसवलेली असत. उड्डाणाच्या वेळी प्रथम उजव्या बाजुचे, नंतर डाव्या बाजूचे व शेवटी दोहामधील तिसरे इंजिन सुरू होत असे. विशिष्ठ कक्षेत पोहचल्यानंतर हे इंजिन बंद होत असे व त्यानंतर इंधन टाकी देखील स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे.
४) अंतरीक्षयान : पांढर्या रंगाचे विमानासारखे दिसणारे यान हे मुख्यतः अॅल्युमिनियम पासुन बनलेले होते आणि सुर्यापासुन व वातावरणातील वायुकणांशी घर्षन झाल्यानंतर तयार झालेल्या प्रचंड उष्णतेपासुन सरंक्षण होण्यासाठी त्याभोवती एक विशिष्ठ आवरण असे. यामध्ये अंतराळवीर, अवकाशस्थानकासाठी लागणार्या वस्तू तसेच उपग्रह ठेवलेले असे. इंधनटाकी वेगळी झाल्यानंतर त्या कक्षेतून अंतरीक्षयान मग अंतराळस्थानकाच्या कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळस्थानक व यान एकाच कक्षेत प्रवास करत असतानाच अंतराळवीर स्पेस शटलवरील यंत्रनेचा वापर करून यान अवकाशस्थानकाला जोडले जात असे, यालाच डॉकिंग असे म्हणत. त्यानंतर अंतराळवीर अवकास्थानकात पोहचत असे. एखादा उपग्रह कक्षेत पाठवण्याताना स्पेस शटल याच पद्धतीने ठरावीक कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळवीर त्याचा विशिष्ठ पोशाख घालून सोबत नेलेला उपग्रह त्या कक्षेत सोडुन परत पृथ्वीवर येत असे. याचप्रकारे हबल दुर्बिन अवकाशात पाठविण्यात आली होती व वेळोवेळी त्या कक्षेत पोहचून दुर्बिनीला पकडुन दुरूस्ती करण्यात आली होती.
स्पेस शटलचे अपघात :
१) २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजर या यानाला उड्डाणानंतर ७३ सेकंदांनी उजव्या बाजुच्या रॉकेटमध्ये यांत्रिक बिघाड झाला व त्याचा स्फोट झाला. त्यात ते संपूर्ण यान जळून खाक झाले व त्यात सात अंतराळवीरांचा देखील होता.
२) १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया हे स्पेस शटल अंतराळस्थानकावरून परत पृथ्वीवर येत असताना पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये देखील सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला व त्यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला हिचा समावेश होता. अशाप्रकारे त्या पाच स्पेस शटल्सने १३० पेक्षा जास्त मोहिमा सन १९८१ ते २०१२ या काळात पार पडल्या. त्यात काही उपग्रह आणि ३७ वेळा अंतराळस्थानकाच्या बांधकामासाठी उड्डान घेतले होते. आता सर्व स्पेस शटल्सची निवृत्ती झाली आहे.
29 ऑगस्ट
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*पियरे लालमेंट*
सायकल की खोज*
*स्मृतिदिन - २९ आगस्ट १८९१*
पिछले लगभग दो सौ सालों से साइकल मनुष्यों का एक महत्वपूर्ण यातायात का साधन बनी हुई हैं। इन पिछले दो सौ सालों में साइकल की डिज़ाइन और उपयोग में भी बहुत परिवर्तन आया है। लकड़ी की डिज़ाइन से शुरू हुई साइकिलें, अब अत्याधुनिक रूप ले चुकी हैं। आज बैटरी से चलने वाली साइकल बाज़ार में आ चुकी हैं। साइकल के आविष्कार ने यातायात की परिभाषा को ही बदलकर रख दिया है। साइकल के आविष्कार से पहले लोग घोड़ागाड़ी या बैलगाड़ी पर यातायात करते थे। लेकिन इसके निर्माण ने लोगों के सामने एक ऐसे साधन को पेश किया जो हल्का और सस्ता होने के साथ-साथ बहुत आरामदायक भी साबित हुआ है। आइए साइकल के इतिहास पर एक नज़र डालते हैं और जानते हैं कि साइकिल का आविष्कार किसने किया था और किन लोगों ने इसके निर्माण में अहम भूमिका निभाई है?
साइकिल का आविष्कार किसने किया था–साइकल के आविष्कार का श्रेय किसी एक व्यक्ति को नहीं दिया जा सकता है। इसके आविष्कार में कई व्यक्तियों ने अपना योगदान दिया है।
1817-Karl von Drais-सबसे पहले पहिये वाली मानव चालित साइकल का निर्माण जर्मनी के कार्ल वॉन ड्रेइस ने 1817 में किया था। “रनिंग मशीन” और “Draisienne” के नाम से मशहूर उनकी साइकल लकड़ी से बनाई गयी थी, जिसमें कोई पेडल नहीं थे। इस साइकल में दो पहिये और बैठने के लिए एक सीट थी। 23 किलोग्राम वजन वाली इस साइकल का पहली बार प्रदर्शन पेरिस में किया गया था। इस साइकिल का निर्माण फ़्रांस और जर्मनी में किया गया था। लंदन के डेनिस जॉनसन ने वॉन ड्रेइस के द्वारा डिज़ाइन की गयी साइकिल में कई परिवर्तन और सुधार कर के इसे लंदन में 1818 में लॉंच किया था। “hobby-horse” के नाम से जानी जाने वाली ये साइकल बहुत लोकप्रिय हुई थी। लेकिन पैदल चलने वालों के लिए खतरा होने की वजह से इन साइकिलों को लंदन में बैन कर दिया गया था।
1866– पियरे माइकक्स और पियरे लालमेंट-साइकिल के इतिहास में एक नया मोड तब आया जब दो फ्रांसीसी कैरिज निर्माताओं, पियरे माइकक्स और पियरे लालमेंट ने सबसे पहली बार साइकिल में पेडल जोड़ा। इसमें उन्होने एक गियर प्रणाली भी लगाई। इस साइकिल को “velocipede” और “bone shaker” के नाम से जाना जाता था। पेडल को साइकिल में जोड़ने से उसकी चाल में बहुत तेज़ी आई लेकिन अभी भी लकड़ी के पहियों की वजह से साइकिल का सफर आरामदायक नहीं था। इसी कारण इस साइकिल को बोलचाल की भाषा में “boneshaker” के नाम से जाना जाता था। Pierre Lallement को इस पेडल वाली साइकिल का 1866 में पैटेंट मिला था।
1885- जॉन केम्प स्टारली- John Kemp Starleyकी “safety bicycle”, साइकिल के इतिहास में मिल का पत्थर साबित हुई है। उनके द्वारा डिज़ाइन की हुई “रोवर” साइकिल मानकीकृत धातु फ्रेम, रियर व्हील चेन ड्राइव और Arial पहियों से लैस होने की वजह से झटकों को सह लेती थी और चालक को अधिक तकलीफ नहीं होती थी। इस आधुनिक साइकिल की लोकप्रियता काफी बढ़ गयी थी। NMAH के अनुसार, 1889 में केवल 2 लाख साइकिलों का उपयोग होता था जो 1899 में बढ़कर 10 लाख तक पहुँच गया था। आज दुनिया भर में 1 Billion से ज्यादा साइकिलों का उपयोग होता है।
आजकल अत्याधुनिक साइकिलों में एक से लेकर 33 तक गियर्स हो सकते हैं।
28 ऑगस्ट
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
*💥🌸एम.जी.के. मेनन🌸💥*
*प्रसिद्ध वैज्ञानिक*
*जन्मदिन - २८ आॅगस्ट १९२८*
भारतीय भौतिकविज्ञ. त्यांनी प्रामुख्याने ⇨ विश्वकिरण व ⇨ मूलकण भौतिकी या विषयांत संशोधन केलेले आहे.
मेनन यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांचे शिक्षण जोधपूर येथील जसवंत कॉलेज, मुंबई येथील रॉयलइन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठ येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्. एस्सी. व ब्रिस्टल विद्यापीठा ची पी. एच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ते ब्रिस्टल विद्यापीठात संशोधन सहाय्यक होते (१९५२–५३). त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत प्रपाठक (१९५५–५८), सहयोगी प्राध्यापक (१९५८ ६०), भौतिकी विद्यापीठात प्राध्यापक व अधिष्ठाते (१९६०–६४), वरिष्ठ प्राध्यापक व उपसंचालक (भौतिकी, १९६४–६६) आणि होमी भाभा यांच्या अपघाती निधनानंतर संस्थेचे संचालक (१९६६–७५) या पदांवर कामे केली. यांखेरीज भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी विभागाचे सचिव व इलेक्ट्रॉनिकी आयोगाचे अध्यक्ष (१९७१–७८), संरक्षण खात्याच्या संशोधन व विकासाचे सचिव आणिसंरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या महासंचालकाचे वैज्ञानिक सल्लागार (१९७४–७८), कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक (१९७८–८१), भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या विभागाचे सचिव (१९७८ पासून), पर्यावरण विभागाचे सचिव (१९८० पासून), अतिरिक्त उर्जा उद्गम आयोगाचे सचिव (१९८१ पासून), वगैरे विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. फेब्रुवारी १९८६ मध्ये पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.
मेनन यांनी ब्रिस्टल येथे अणुकेंद्रीय मूलकणांच्या छायाचित्रण पायस [⟶ कण अभिज्ञातक] तंत्र व त्याचा मूलकणांच्या अभ्यासातील उपयोग यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी केलेल्या तांत्रिक विकास कार्यामुळे बदलत्या उर्जेच्या म्यूऑनांचे, उच्च उर्जाभारित व ज्यांच्या उर्जा अतिशय अरुंद कक्षेत सामावलेल्या आहेत अशा पायॉनांचे आणि भारी मेसॉनच्या (K-मेसॉनच्या) क्षयक्रियेत दुय्यम कण म्हणून उद्भवणारे इलेक्ट्रॉन यांचे अस्तित्व प्रथमच दाखविता आले. त्यांच्या कार्यामुळे विचित्र कणांच्या गुणधर्माचे (विशेषतः K - मेसॉनांच्या Kπ2, Kμ3 व Ke3 या क्षयक्रियांचे) स्पष्टीकरण देणे शक्य झाले. त्यांनी अणुकेंद्रीय पायस तंत्राबाबत केलेल्या संशोधनामुळे हे तंत्र १९५४ पर्यंत १५ लि. इतका प्रचंड स्तरयुक्त पायसाच्या राशीचा उपयोग करण्याइतके विकसित झाले. भारतात परतल्यावर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उंचीवरील (सु. ३,३०० मी.) बलून उड्डाणा चे तंत्र विकसित केले आणि त्याच्या साहाय्याने चुंबकीय विषयवृत्ताच्या नजीक प्राथमिक विश्वकिरणांचा अभ्यास कार्यक्रम प्रस्थापित केला. बलून उडविणे, त्याचे मार्गनिरीक्षण करणे, पुनर्प्राप्ती करणे व लागणारी उपकरण सामग्री तयार करणे या सर्व गोष्टींचा या कार्यक्रमात समावेश होतो. १९६० सालापासून मेनन यांनी कोलारच्या सोन्याच्या खाणीत अतिशय खोल जागी म्यूऑन, न्यू ट्रिनो, दुर्बल आंतरक्रिया व इतर संबंधित आविष्कार यांविषयी अभ्यास करण्यासाठी प्रयोगांची उभारणी केलेली आहे. सध्या यांमध्ये प्रोटॉनाचे आयुर्मान (१०३० - १०३२ वर्षे) मोजण्याची योजना आहे याकरिता १५० टन वजनाचा अभिज्ञातक तयार करण्यात आला आहे.
मेनन यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशन ऑफ १८५१ याचा वरिष्ठ पुरस्कार (१९५३–५५), शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार (१९६०), रॉयल एशियाटिक सोसायटीचे दुर्गाप्रसाद खेतान स्मृती पदक (१९७८), जवाहरलाल नेहरु विज्ञान पुरस्कार (१९८३), सी. व्ही. रामन संशोधन प्राध्यापक पुरस्कार (१९८५), तसेच पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण (१९६८) हे सन्मान आणि जोधपूर, दिल्ली, अलाहाबाद, जादवपूर, सरदार पटेलव बनारस या विद्यापीठांच्या सन्मानीय पदव्या मिळालेल्या आहेत. ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अध्यक्ष १९७४–७६), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (अध्यक्ष १९८१), महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, रॉयल सोसायटी (लंडन), रशियाची ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस् ॲन्ड सायन्सेस वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. यांखेरीज भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर; भारत सरकारचा अवकाश आयोग; संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची विज्ञान व तंत्रविद्या अनुप्रयोग सल्लागार समिती (१९७२–७९, दोन वर्षे अध्यक्ष); इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्टिट्यूट्स फॉर ॲडव्हान्सड स्टडी, स्टॉकहो म; कॉस्मिक रे कमिशन ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲन्ड ॲप्लाइड फिजिक्स (१९६३–६९, सचिव १९६९–७२, अध्यक्ष १९७२–७५) इ. अनेक सरकारी, खाजगी, आंतरराष्ट्रीय व भारतीय संस्थांचे आणि आयोगांचे सदस्य, सल्लागारवा संचालक या नात्याने त्यांनी कामे केली आहेत वा अद्यापही करीत आहेत. विश्वकिरण व मूलकण भौतिकी या विषयांवरील त्यांचे ८१ शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. *========================*
27 ऑगस्ट
*💥🌸दिनविशेष🌸💥*
*Mariner 2*
*२७ ऑगस्ट १९६२*
*नासाचे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान*
Mariner 2 (Mariner-Venus 1962), an American space probe to Venus, was the first robotic space probe to conduct a successful planetary encounter. The first successful spacecraft in the NASA Mariner program, it was a simplified version of the Block I spacecraft of the Ranger program and an exact copy of Mariner 1. The missions of Mariner 1 and 2 spacecraft are together sometimes known as the Mariner R missions. Mariner 2 passed within 35,000 kilometres (22,000 mi) of Venus on December 14, 1962.
The Mariner probe consisted of a 100 cm (39.4 in) diameter hexagonal bus, to which solar panels, instrument booms, and antennas were attached. The scientific instruments on board the Mariner spacecraft were two radiometers (one each for the microwave and infrared portions of the spectrum), a micrometeorite sensor, a solar plasma sensor, a charged particle sensor, and a magnetometer. These instruments were designed to measure the temperature distribution on the surface of Venus, as well as making basic measurements of Venus' atmosphere. Due to the planet's thick, featureless cloud cover, no cameras were included in the Mariner unit.[citation needed] Mariner 10 later discovered that extensive cloud detail was visible in ultraviolet light.
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०
3 ऑगस्ट
*💥🌸Today in Science🌸💥*
*🌹Emile Berliner🌹*
*Inventor of flat disc record called as "gramophone record"*
*Death - 3 Aug 1929*
Emile Berliner (May 20, 1851 – August 3, 1929), originally Emil Berliner, was a German-born American inventor. He is best known for inventing the flat disc record (called a "gramophone record" in British and American English) and the Gramophone. He founded the United States Gramophone Company in 1894,[1] The Gramophone Company in London, England, in 1897, Deutsche Grammophon in Hanover, Germany, in 1898, Berliner Gram-o-phone Company of Canada in Montreal in 1899 (chartered in 1904), and Victor Talking Machine Company in 1901 with Eldridge Johnson.
Berliner was awarded the Franklin Institute's John Scott Medal in 1897, and later the Elliott Cresson Medal in 1913 and the Franklin Medal in 1929.
2 ऑगस्ट
16 जुलै
दिनविशेष
१ ऑगस्ट १७७४
*जोसेफ प्रिस्टली व कार्ल विल्हेल्म यांनी आक्सिजन या मुलतत्वाचा शोध लावला*
ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू सुद्धा म्हटले जाते. हा वायूसामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याचे चिन्ह ओ (O) आणि परमाणु क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्रोटॉन, ८ इलेक्ट्रॉन आणि ८ न्यूट्रॉन असतात. ऑक्सिजन नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. याच्या एका रेणूमध्ये २ अणू असतात. त्यामुळे त्याची रासायनिक सारणी O2 अशी लिहितात. ऑक्सिजन कालखंड सारख्या चॉकोजेन ग्रुपचे सदस्य आहे. वस्तुमानुसार, ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हेलियमनंतर विश्वातील तिसरा सर्वात प्रचलित घटक आहे. पृथ्वीच्या पिकाच्या अर्धा भाग हा घटक बनवतो.
जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्वाचा घटक म्हणून वापरला जातो. याची सजीवांच्या श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. पाणी आणि कार्बन डायऑक्साईडमधून ऑक्सिजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश उर्जा वापरते. प्राणवायु ८:१ या प्रमाणात हायड्रोजन बरोबर पाण्यात असतो.
*इतिहास*
दहन व हवा यांच्यातील संबंधांवरील प्रथम ज्ञात प्रयोगांपैकी एक प्रयोग बीसीईने आयोजित केला होता. बीसीई चे यांत्रिकीकरणाचे लेखक, बीजान्टियमच्या फिलो यांनी केला. न्युमॅटिक यांनी ऑक्सिजन संदर्भात काही प्रयोग केले.फिलोने असे निरीक्षण केले की जळजळलेल्या मेणबत्त्यावर आणि वाहनांच्या भोवती असलेल्या भांडीच्या भोवती एक भांडे टाकल्याने नारामध्ये काही पाणी उमटत होते. फिलीओने चुकीच्या पद्धतीने असे अंदाज लावले की वाहिनीतील हवेचा भाग शास्त्रीय घटकांमध्ये रुपांतरित झाला आणि अशा प्रकारे बचावणे शक्य झाले. अनेक शतकांनंतर लियोनार्डो दा विंची यांनी दहन आणि श्वासोच्छवासादरम्यान ग्लासमध्ये छिद्रांद्वारे. अनेक शतकांनंतर लियोनार्डो दा विंची यांनी दहन आणि श्वासोच्छवासादरम्यान हवेचा काही भाग खाऊन पाहिल्यास फिलोच्या कार्यावर बांधले.हवेचा काही भाग खाऊन पाहिल्यास फिलोच्या कार्यावर बांधले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, रॉबर्ट बॉयल यांनी दहन करण्यासाठी हवा आवश्यक असल्याचे सिद्ध केले.इंग्रजी रसायनशास्त्रज्ञजॉन माया (१६४१ - १६७९ ) यांनी हे कार्य शुद्ध करून दाखवले. अग्निला केवळ हवाचा एक भाग आवश्यक आहे. त्या भागाला स्पिरिटस नायट्रोरेयस म्हणतात.
*शोध*
पोलिश अल्केमिस्ट, दार्शनिक आणि चिकित्सक मायकेल सेंडिविगियस यांनी त्यांच्या कार्यामध्ये डी लॅपाइड फिलॉसॉफोरम ट्रॅक्टॅटस डुओडेसीम ई नट्युरे फोंट आणि मॅन्युअली अनुभवी डेम्रोटी (१६०४) यांनी हवामध्ये असलेल्या पदार्थाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ 'सिबस विटा' (जीवनाचे अन्न म्हणून संदर्भित आहे) , आणि हे पदार्थ ऑक्सिजन सारखेच आहे.[२] सेंडिविजिअस, १५९८ आणि १६०४ च्या दरम्यान केलेल्या प्रयोगांदरम्यान, पोटॅशियम नायट्रेटच्या थर्मल डिमपॉझिशनने प्रकाशीत केलेल्या वायूउपकरणाचे हे पदार्थ योग्यरित्या ओळखले गेले. बगजच्या दृश्यात, ऑक्सिजनचे पृथक्करण आणि जीवनासाठी हवेच्या त्या भागाच्या पदार्थाचा उचित संघटना, सेंडिविजिअसद्वारे ऑक्सिजनच्या शोधास पुरेसा वजन देतो. सेंडिविजिअसची ही शोध वारंवार नाकारण्यात आलेली. शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांच्या पिढीने ती नाकारली. स्वीडिश फार्मासिस्ट कार्ल विल्हेम शेले यांनी ऑक्सिजनचा प्रथम शोध लावला होता. त्यांनी १७७१ -२ रिक ऑक्साईड आणि विविध नाइट्रेट्स गरम करून ऑक्सिजन वायू तयार केला होता. शेले गॅस हे "अग्नि हवा" म्हणतात;कारण तो दहन समर्थन करण्यासाठी फक्त ज्ञात एजंट म्हणून कार्य करतो. त्यांनी या शोधाचा एक लेख लिखित स्वरुपात लिहिला आहे. त्या लेखात ट्रिटिझ ऑन एयर अँड फायर नावाचा एक हस्तलिखित आहे, जे त्यांनी १७७५ मध्ये आपल्या प्रकाशकांना पाठवले. ते कागदपत्र १७७७ मध्ये प्रकाशित झाले. दरम्यान, १ ऑगस्ट १७७४ रोजी ब्रिटीश पाळक जोसेफ प्रिस्टली यांनी केलेल्या प्रयोगाने काचेच्या नळ्यामध्ये असलेल्या मर्क्युरिक ऑक्साईड (एचजीओ) वर सूर्यप्रकाश केंद्रित केला, ज्याने "डिफ्लिस्टिस्टिकेटेड एअर" नावाचा गॅस सोडला.त्याने नोंद केले की गॅसमध्ये मेणबत्त्या अधिक उजळतात आणि की उंदीर अधिक सक्रिय होतो आणि श्वास घेताना तो जास्त काळ जगला. स्वतः गॅस श्वास घेतल्यानंतर प्रीस्टली यांनी लिहिले: "माझ्या फुफ्फुसांना याची भावना सामान्य वायुपेक्षा वेगळी नव्हती, परंतु मला वाटले की माझ्या छातीत अस्खलितपणे प्रकाश आणि नंतर काही काळ सहज वाटले." प्रिस्टलीने १७७५मध्ये "ऍन ऍट्वेट ऑफ फॉर डिस्कव्हरी इन इन एयर" नावाच्या पेपरमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रयोग त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये एक्सपर्टिम्स अँड ऑब्जर्व्हेशन्स ऑन डिफरन्स किंड्स ऑफ एअर असे करण्यात आले. त
्याने आपले संशोधन प्रथम प्रकाशित केले असल्याने, प्रिस्टलीला नेहमीच प्राधान्य दिले जाते.
नंतर फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ एंटोनी लॉरेन लेवोइसियर यांनी नवीन पदार्थ स्वतंत्रपणे शोधून काढण्याचा दावा केला. प्रिस्टली ऑक्टोबर १७७४ मध्ये लेवोसीयरला भेट दिली. त्यांनी त्यांच्या प्रयोगाबद्दल आणि नवीन गॅसपासून मुक्त कसे व्हावे याबद्दल त्यांना सांगितले. शेलेने ३० सप्टेंबर १७७४ इझियरला पत्र पाठवले जे पूर्वी अज्ञात पदार्थाच्या शोधाचे वर्णन करते परंतु लेव्होजीरने कधीही ते स्वीकारले नाही (पत्रांची एक प्रत शिलेच्या मालकीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूनंतर सापडली होती).











